tag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post1049049916134549022..comments2024-02-21T22:14:03.388+05:30Comments on झाले मोकळे आकाश: समृद्धीचे घेटोGourihttp://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comBlogger13125tag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-65156431638837722872013-07-25T21:41:20.415+05:302013-07-25T21:41:20.415+05:30अखिल, वेगवेगळ्या स्तरातल्या लोकांनी अगदी मिसळलं न...अखिल, वेगवेगळ्या स्तरातल्या लोकांनी अगदी मिसळलं नाही तरी चालेल एकवेळ, पण एकमेकांच्या आयुष्यात किमान डोकावायला तरी हवंच ... नाहीतर आपल्या पलिकडेही काही जग आहे हेच विसरायला होईल. सद्ध्या ते होतंय असं वाटतं मला.Gourihttps://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-48013275809881652962013-07-17T20:42:25.636+05:302013-07-17T20:42:25.636+05:30अतिशय समर्पक लिहिलं आहे. मी माझ्या ऑफिस मध्ये देखी...अतिशय समर्पक लिहिलं आहे. मी माझ्या ऑफिस मध्ये देखील बघतो ना. अमेरिका वारी करून आलेल्याना रियल इस्टेट इन्व्हेस्टमेंट भारी असं तिकडे कळल्यामुळे साठवलेल्या पैश्यातून इकडे प्रॉपर्टी जमा करायची असते. १ घर असताना अजून २ घर घेणारे महाभाग मी बघितले आहेत. इतरांच देखील फार काही वेगळं नाही . २ बी एच के समजू शकतो पण दोघांच्या कुटुंबासाठी ३ बी एच के ? कळत नाही याची गरज काय आहे? स्वतःच्या पलीकडे जाऊन विचार करताना देखील दिसत नाहीत तथाकथित उच्च मध्यवर्गीय लोक . आयफोन कसा भारी याच जस्टीफिकेशन बरोब्बर देतील हे पण त्याचा इतरांच्या संपर्कासाठी वापर करायचा विसरत आहेत. माणसं तुटत आहेत हे तर कटू सत्य. अर्थात मी पण थोडा फार त्यातलाच. कळतं पण वळत नाही म्हणतात ते खरंच. उपाय हाच कि घरच्यांनी तरी सामाजिक जाणिवेचे धडे दिले पाहिजेत नाहीतर शाळेने तरी. शाळेत मुलांना होम वर्क मध्ये "शेजारचे काका काय काम करतात किंवा काकू च गाव कोणतं , बोलीभाषा कोणती' असे प्रश्न द्यावेत, जेणेकरून मुलांच्या निमित्ताने पालक एकमेकात मिसळतील . दोन वेगळ्या स्तरातल्या लोकांना कसं मिसळवायचं (किंवा मिसळवायचं कि नाही ) हे मात्र जहाल कोडं आहे. कारणही तसंच त्यांना जरा वाव भाव दिला कि डोक्यावर मिरी वाटायला निघतात. आमच्या बिल्डींग खालचा ग्यारेज वाल्याशी (ग्यारेजचा मालक स्वकष्टाने झालेला) जरा जवळीक केली तर तो मला घराची किल्ली मागायला लागला कशाला? तर दारू प्यायला जागा नाही म्हणे! आता कशी साधायची समानता? akhildeephttps://www.blogger.com/profile/15386922598929148451noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-7509947099988656042013-07-04T23:36:12.347+05:302013-07-04T23:36:12.347+05:30अपर्णा, बर्याच दिवसांनी मायदेशी आल्यावर हा फरक अज...अपर्णा, बर्याच दिवसांनी मायदेशी आल्यावर हा फरक अजूनच प्रकर्षाने जाणवत असेल तुला!Gourihttps://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-33739097437654298432013-07-04T23:34:33.246+05:302013-07-04T23:34:33.246+05:30आरा, हे लिहितांना आपण गप्पा मारतोय असं वाटत होतं म...आरा, हे लिहितांना आपण गप्पा मारतोय असं वाटत होतं मला :) Gourihttps://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-24384581251279172062013-07-03T02:07:41.838+05:302013-07-03T02:07:41.838+05:30एकदम पटलं. आत्ताच्या भारतवारीत तर हे जास्त प्रकर्ष...एकदम पटलं. आत्ताच्या भारतवारीत तर हे जास्त प्रकर्षाने जाणवलं आणि अनुभवलं देखील… ह्म्म्म्म… :(अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-48891900909516641972013-07-01T20:43:47.234+05:302013-07-01T20:43:47.234+05:30महेंद्रकाका, "मला काय गरज?" असा थोडा भाव...महेंद्रकाका, "मला काय गरज?" असा थोडा भाव वाटतो, थोडा वेळेचा आभाव. त्यामुळे कामाशिवाय कुणाशी बोलणं दुर्मीळ.Gourihttps://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-49662958612549928402013-07-01T18:53:16.360+05:302013-07-01T18:53:16.360+05:30can't agree more on this. perfect analysis.can't agree more on this. perfect analysis.आळश्यांचा राजाhttps://www.blogger.com/profile/13983279467421909839noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-4756930526405729892013-07-01T16:57:11.445+05:302013-07-01T16:57:11.445+05:30अगदी बरोबर. कोणालाच कोणाशी संबंध टिकवायची इच्छा नस...अगदी बरोबर. कोणालाच कोणाशी संबंध टिकवायची इच्छा नसते. परवाच आमच्या स्किम मधे एकाचा मृत्यु झाला , तेंव्हा त्याच्या पार्थिवाबरोबर जाण्यासाठी ७-८ लोकं पण नव्हते. <br />संबंध नको असतो, कारण समोरच्या व्यक्तीला आपल्याकडून काही तरी हवं आहे अशी आपली मनोधारणाझालेली असते. असो.Mahendra Kulkarnihttps://www.blogger.com/profile/17123825106555892819noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-54024768817440228742013-07-01T16:55:34.131+05:302013-07-01T16:55:34.131+05:30समाजापासून लोकं तुटलेले आहेत हे पटलं. मला पण समोरच...समाजापासून लोकं तुटलेले आहेत हे पटलं. मला पण समोरच्या घरात कोण रहातं हे माहीत नाही, कारण काही संबंधच नाही. जरी आपण ओळख करून घ्यायला गेलो , तरी अर्धं दार उघडून समोरची व्यक्ती बोलायला लागली की मग कसे संबंध टिकवायचे हा प्रशन पडतोच. असो. लेख वस्तुस्थितीला धरून आहे Mahendra Kulkarnihttps://www.blogger.com/profile/17123825106555892819noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-47123663990791729922013-07-01T16:42:34.044+05:302013-07-01T16:42:34.044+05:30राज, खरंय. आपल्या मागच्या बऱ्याच पिढ्यांना एवढी स...राज, खरंय. आपल्या मागच्या बऱ्याच पिढ्यांना एवढी सुबत्ता बघायला मिळालेली नाही. माझे पैसे, मी उडवले, काय बिघडलं असा काहीसा भाव आहे त्यामुळे. त्याला वखवख म्हणायचं का महत्त्वाकांक्षा हे ज्याने त्याने ठरवावं, नाही का? पण त्याचे दुष्परिणाम नक्कीच दिसतात.<br />चॉमस्की च्या मुलाखतीतला फोटो किती बोलका आहे !Gourihttps://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-75786834286926393872013-07-01T16:42:19.937+05:302013-07-01T16:42:19.937+05:30अनघा, तुलाही जाणवतंय ना हे?अनघा, तुलाही जाणवतंय ना हे?Gourihttps://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-53423850016483200622013-07-01T10:14:58.061+05:302013-07-01T10:14:58.061+05:30सहमत. खरं सांगायचं तर मला हल्लीचा समृद्ध मध्यमवर्ग...सहमत. खरं सांगायचं तर मला हल्लीचा समृद्ध मध्यमवर्ग डोक्यात जायला आहे. समृद्धी आहे ही गोष्ट नक्कीच स्वागतार्ह आहे पण या समृद्धीमागे तृप्त भावना दिसत नाही. उलट जे आहे त्यापेक्षा अजून <br />कसं मिळेल त्यामागे धावण्याची वखवख दिसते. या मध्यमवर्गाचा विकेंड सतत जास्तीत जास्त कन्स्युम कसं करता येईल यातच जाताना दिसतो. चर्चाही यावरच होताना दिसतात.<br />लेटेस्ट मॉडेलचा आयफोन घ्यायचा कारण त्याची जाडी काही मिमीने कमी आहे, दोन महिन्यात परत नवीन मॉडेल येतं. यामुले किती कचरा निर्माण होतोय त्याची कुणाला फिकीर नाही. <br />गेली पन्नास वर्षे उपाशी राहील्यानंतर अचानक भरलेलं ताट समोर आलं तर जी वखवख होईल तीच सगळीकडे दिसते आहे.<br /><br />परवा नॉम चॉमस्कीची मुलाखात वाचली. तो म्हटला मला भारताबद्दल सर्वात आश्चर्यकारक गोष्ट वाटते ती म्हणजे इथल्या मध्यमवर्गाचा निबरपणा. <br /><br />http://tehelka.com/what-is-striking-in-india-is-the-indifference-of-the-privileged/Rajhttps://www.blogger.com/profile/17687803784528215259noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-85467860461178664862013-07-01T10:01:49.296+05:302013-07-01T10:01:49.296+05:30तुझं निरीक्षण आणि त्याचं विश्लेषण आवडलं ! फार पटलं...तुझं निरीक्षण आणि त्याचं विश्लेषण आवडलं ! फार पटलं !Anaghahttps://www.blogger.com/profile/09617620989269989744noreply@blogger.com